17 बंद साखर कारखान्यांना नवसंजीवनी; बोत्रे पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे हजारो कुटुंबांना आधार . संतोष वारकड.
करमाळा : महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने गेली पाच ते दहा वर्षे बंद अवस्थेत पडून होते. या बंद कारखान्यांमुळे शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेक...